Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

जाहिरात

 

कल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कार

schedule08 Mar 25 person by visibility 1080 categoryआरोग्य

कल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कार
 
कोल्हापूर
येथील कल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. कृती फाउंडेशन यांच्यावतीने 8 मार्च रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण समारंभ होत आहे.
  सामाजिक कामात अग्रेसर आहे बालपण धाराशिवते झाले आहे दहा वर्ष महिलांचे अनेक समस्यांमध्ये मदत करत आलेले आहेत. आरोग्य विभाग यासाठी काम करत महिलांच्या हॉस्पिटल मधील समस्यांमध्ये नेहमी अग्रेसर.
 
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून शेकडो महिलांना अनेक आजारांवरील शस्त्रक्रिया करून देण्यासाठी मदत केली आहे.
 
2019 आली आलेल्या कोविडमध्ये रुग्णांना त्यांचे मनोबल वाढवून अनेक रुग्णांना विविध ठिकाणी दाखल करण्यात मदत केली.पाच वर्षापासून विधवा महिला सन्मान सोहळा घेतला आहे. समाजामध्ये विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आज अखेर बदलताना दिसत नाही परंतु विधवा महिलांसाठी हळदीकुंकू तसेच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले आले आहे 
 
कोल्हापूर शहरातील शाळांमध्ये जाऊन मुलींना गुड टच व बॅट टच या सारख्या प्रबोधनाची कार्यक्रम घेतले आहे.
 
बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना लघु उद्योग उभा केले आहेत 
 
कोल्हापूर शहरांमधील रुईकर कॉलनी येथील वीट भट्टी कामगार व मूर्तिकार समाजातील शाळाबाह्य मुलांना महानगरपालिकेच्या हिंद विद्यामंदिर येथे दाखल केले सर्वात महत्त्वाचे म्हणजे अकरा वर्षाचा मुलगा देखील पहिल्या वर्गामध्ये व सहा वर्षाचा मुलगा देखील पहिल्या वर्गामध्ये दाखल केला शाळेमध्ये जाण्यास नकार असताना देखील दोन महिने पालकांचे प्रबोधन करून शालाबाह्य विद्यार्थ्यांना हिंद विद्यामंदिर मध्ये दाखल केले.
सामाजिक आंदोलने देशामध्ये चाललेल्या महागाई विरोधात ,कंत्राटी भरती कायदा विरोधात,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्य प्लास्टिक मुक्त होण्यासाठी अंबाबाई मंदिरामध्ये महिला पुजारी नेमणे बाबत याचबरोबर कोल्हापूर शहरातील अनेक आंदोलनात सहभागी आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे.
 
 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes